आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त (इफ्फी) सुमारे पाच हजाराहून अधिक प्रतिनिधींनी हजेरी लावल्याने राजधानी पणजी शहरात रोज अतिरिक्त एक टन ओला कचरा निर्माण होतो. ...
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने गुरुवारी कचरा उठाओ आंदोलन करण्यात आले. ...
२० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. ...
गावातील मुख्य रस्त्यांपैकी सिध्द हनुमान मंदीर ते खंडेराव चौक, जय मल्हार कॉलनी, रझा चौक, राजवाडा या भागात कर्मचारी सकाळच्या प्रहरी झाडू लगावताना दिसतात; ...
स्वच्छतेच्याबाबतीत नागपूर शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून शहरात कचरा संकलनाची नवी व्यवस्था अमलात येणार आहे. ...