ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये दोन वर्षांत झालेल्या कामांसाठी ५ कोटी २३ लाख ३० हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे रखडलेली कुशलची देयके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
या योजनेचा प्रारंभ जिल्ह्यातील लोहा तालुका सोनखेड व अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु) येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे. ...
महाविकास आघाडी सरकारने नागपूर जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा वार्षिक योजनेसाठी २४१.८६ कोटीवरून ४०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करून नागपूर जिल्ह्याच्या विकासाला न्याय दिला असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्र ...
कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरुन जाणाऱ्या १४.१५ कि.मी. अंतराच्या बाह्य वळण रस्त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाच्या अव्वर सचिवांनी भूसंपादनासाठी ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून भूसंपादनाअ ...
कोल्हापुरात रस्त्यांच्या कामांसाठी आणि पाणी योजनेच्या मोटरदुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. देवस्थानच्या २७ हजार ९०० एकर जमिनीची कागदपत्रे देवस्थानकडे जमा झाली असून, अजूनही सहा ते सात हजार एक जमिनीची कागदपत्रे ...