तत्कालीन राजा बल्लाळशहाने हिऱ्यांच्या खाणीच्या संरक्षणार्थ वैरागडचा किल्ला बांधला. त्यांच्या मोठ्या भावाची पत्नी हिराईदेवीने पतीच्या स्मरणार्थ भंडारेश्वर मंदिर बांधला, अशी इतिहासात नोंद आहे. या दोन्ही वास्तूंची देखभाल पुरातत्व विभाग करीत आहे. किल्ला ...
डोळे असो वा नसो, दृष्टी असली पाहिजे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे आणि नवे जग धुंडाळण्याची ऊर्मी असली पाहिजे. या सगळ्याचा संगम झाला आणि नेत्रबाधित २० विद्यार्थ्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किल्ल्यांचे दर्शन घेऊन ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्रमंडळ व आशीर्वाद प्रतिष्ठान यांच्या वतीने विश्रामगडावर दुर्गपूजन करण्यात आले. शिवाजी ट्रेल या संस्थेतर्फेगेल्या २५ वर्षांपासून दरवर्षी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर दुर्गपूजन करण्यात येते. २५ वर्षांपूर्वी पु ...
भोसलेकालीन दिवाण घाट शहराचे वैभव आहे. पवनी येथील नागरिक वैनगंगेवर स्नानासाठी याच घाटावर जात होते. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. ...
लष्कराची मोठी संस्था असलेले सब-एरिया मुख्यालय मुंबईहून नागपूरला आणण्यात आले असून या मुख्यालयाच्या विस्तारासाठी ११८ टीएला हलविण्यात आल्याची माहिती लष्कराचे माजी अधिकारी कर्नल विपीन वैद्य यांनी दिली. ...
बघण्यासाठी फक्त डोळेचे महत्त्वाचे नाही तर श्रवण, स्पर्श, गंध, इच्छाशक्ती हेही महत्त्वाचे असल्याचे या दृष्टीबाधितांनी दाखवून दिले. ९ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंतच्या गडकिल्ले सर प्रवासात विदर्भातील १२ किल्ले त्यांनी सर केले. शेवटच्या दिवशीही त्या ...