देशभर उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वातावरणामुळे माणसांप्रमाणे जंगलातील वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. पाण्यासाठी त्यांची भटकंती हृदय हेलावणारी ठरली आहे. अशातच जंगलातील एक हातपंप वन्यप्राण्य ...
राज्यात १ जुलैला ३३ कोटी वृक्षलागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी वनविभागाने आधीच रोपांची निर्मिती करुन रोपवाटिका फुलविली आहे. ...
जव्हार : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शनिवारी सकाळी १२ वाजता, कॉ.रतन बुधर यांच्या नेतृत्त्वाखाली विविध मागण्यांसाठी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर धडक ... ...
पश्चिम नाशिक वनविभागाच्या सातपूर वनपरिमंडळाच्या हद्दीत असलेल्या बेळगाव ढगा येथील संतोषा, भागडी या दोन डोंगरांच्या माथ्यावर कृत्रिम वणवा भडकून डोंगरमाथ्यावरील मौलिक भारतीय प्रजातीच्या वृक्षसंपदेसह जैवविविधतेची अपरिमित हानी झाली ...
वेगवेगळया कारणांमुळे होणारी वृक्षतोड आणि वाढते तापमान यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी ठाण्यातील रुद्र प्रतिष्ठानने आठवडयातून दोन वेळा वृक्षारोपणाची एक अनोखी मोहीम ठाण्यात सुरु केली आहे. ...