संभाव्य महापुरासह अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात उपयोगी पडणारे संकेतस्थळ विकसित केले आहे. 'कृष्णा खोरे' नावाच्या या संकेतस्थळाचे ८० टक्के काम झाले असून, लवकरच लोकार्पण करण्यात आले. ...
यंदा पावसाळ्यात समुद्राला तब्बल २२ दिवस मोठी भरती येणार आहे. या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वांत मोठी भरती समुद्रतटीय नागरिकांना अनुभवता येणार आहे. ...
भारतातील नदी जोड प्रकल्प भा ही एक महत्त्वाकांक्षी पाणी व्यवस्थापन योजना आहे. या योजने अंतर्गत देशातील विविध नद्या जोडून पाण्याची उपलब्धता आणि वितरण सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. ...
राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक crop कर्ज loan माफ करण्यासाठी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. ...