ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही घटनास्थळी पाहणी केली. हॉस्पिटलला जात जखमींची विचारपूस केली. या घटनेची चौकशी करण्यासाठी ५ सदस्यीय एसआयटी गठीत करण्यात आली आहे. ...
काल गुजरातमधील राजकोटमध्ये मोठी आग लागून २४ जणांचा मृत्यू झाला होता. आज दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...
येथील सोनारपाडा परिसरात एमआयडीसीमध्ये अंबर (अमूदान) केमिकल ही कंपनी आहे. छताच्या पत्र्यांना दिला जाणाऱ्या रंगाची या कारखान्यात निर्मिती होते. या कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझवि ...