अत्याधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील १२० शेतकरी जाणार आहेत. या महिनाअखेर शेतकऱ्यांची नावे अंतिम होणार असून ३१ मार्चपूर्वी शेतकऱ्यांचा हा परदेश दौरा निश्चित होणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये इस्त्रायलला शेतकऱ्यांनी भेट दिली होती. ...
गत दोन दशकात बिबट्यांच्या ज्या पिढ्या कन्हाड आणि पाटणच्या शिवारात जन्मल्या त्या पिढ्यांमध्ये जनुकीय बदल झाला आहे.जंगल हा अधिवासच ते विसरले आहेत. शिवारच त्यांनी स्वतःचा अधिवास मानलाय. ...
शेतीत काय पिकतंय, त्यापेक्षा बाजारात काय विकतंय, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतीत नवनवीन प्रयोग करणारे वांगी (ता. कडेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी रत्नराज जाधव आणि रत्नदीप जाधव यांनी दोन एकर ३० गुंठे क्षेत्रात सुपारी व नारळाची बाग केली आहे. ...
आष्टा येथील कृषी भूषण सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देत नऊ एकरांवर पपईची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने एकरी सहा लाख रुपयांचे (१०० टन) उत्पन्न मिळविले आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता, गोवा यांसह स्थानिक बाजारपेठेत पपई विक्रीसाठी पाठविली जात असल्या ...