Nagpur : बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “सरकारकडून आम्हाला चर्चेसाठी बोलावलं आहे, पण ती बैठक नसून अटक करण्याची तयारी आहे. आम्ही आधी अनेक वेळा चर्चा मागितली, पण सरकार गप्प बसलं. आता ट्रॅक्टर मोर्चा सुरू झाला की लगेच चर्चा म्हणे!” ...
Vegetable Market : अतिवृष्टी आणि पुरामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मेथी यांचे दर झपाट्याने वाढले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीचा दिलासा मिळाला आहे. (Vegetable Market) ...
ऊस, कापसासारख्या नगदी पिकांना खर्चाच्या तुलनेत न मिळणाऱ्या दराला कंटाळून ढवळेवाडी (ता. पाथर्डी) येथील पंढरीनाथ यादव माने यांनी दोन एकर केळी लागवड केली. ...