उजनी धरणामुळेच सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील क्षेत्रात ऊस शेतीचे उत्पादन वाढीस लागलं आहे. त्याचाच परिणाण म्हणून या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत. ...
Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana 3000 rupees pension:शेतकरी शेतात राब राब राबून कमी पैसे घेऊन लोकांचे पोट भरत असतो. त्याच्या हाती आयुष्याच्या संध्याकाळी काहीच राहत नाही. त्याची सोय केंद्र सरकारने केली आहे. ...
IPS Kuldeep Singh Chahal : युपीएससीच्या (UPSC) परीक्षेला लाखो विद्यार्थी मेहनत करून आणि अनेक तास अभ्यास करून बसतात. मात्र, फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळतं. विविध राज्यातील विद्यार्थी या परीक्षेसाठी खूप चांगली जय्यत तयारी करतात आणि यशाला ...
लग्नानंतर संबंधित पती-पत्नी अत्यंत आनंदात जगत होते. त्यांनी शहरात घर बांधण्याचे स्वप्नही पाहिले होते. यासाठी पतीने गावातील शेत विकले आणि आलेले सर्व पैसे पत्नीच्या खात्यात जमा केले. यावेळी, पत्नीच विश्वासघात करेल, असे त्यला कधीच वाटले नव्हते. ...