रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मालमत्ता बक्षीस रुपाने देताना भविष्यात वाद उद्भवू नयेत, यासाठी कायदेशीररीत्या बक्षीसपत्र तयार करून देणे महत्त्वाचे असते. ...
सोलापूर, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या शहरांसाठी मंगळवारी धरणातून पाणी सोडले आहे. दुपारपासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ...
पारंपरिक बाजारव्यवस्थेत भरडलेल्या कांदा उत्पादक शेतकरी क्रांतीकारी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चांगला कांदा बाजारभाव मिळण्यासाठी स्वत:ची विक्री व्यवस्था उभी करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. ...