महाराष्ट्रात सर्वाधिक व्याघ्र प्रकल्पासह संरक्षित वनक्षेत्रे, वन्यप्राणी अधिवास, तसेच संकटग्रस्त वाघ, बिबट व इतर प्राण्यांची सर्वाधिक संख्या विदर्भात आहे. त्यानुसार शिकारीचे प्रमाण व संभावित धाेके विदर्भात अधिक आहेत. ...
विदर्भात १ जानेवारी ते ३० जून २०२१ या कालावधीत सागवान आणि इतरप्रकारचे २० हजार ७१२ वृक्ष अवैधरित्या तोडण्यात आले. यामुळे एक कोटी ४६ लाख १३ हजार रुपयांच्या नुकसानीस वनविभागाला सामाेरे जावे लागले आहे. ...
निलवंत नावाच्या फुलपाखराला जून २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाने " राज्य फुलपाखरू " म्हणून घोषित केले. अशी फुलपाखराची राज्य फुलपाखरू म्हणून निवड करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. ...
सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील संतोषा, भागडी डोंगररांग बेलगाव ढगा व सारूळ गाव येथील उत्खननाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या स्थळ पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून उत्खनन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे अहवाला ...
Madhav Gadgil News: कोळसा मोठ्या प्रमाणावर जाळला जातोय. परंतु, त्यातून पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. जगात आपण सर्वाधिक कोळसा जाळतोय. यासाठी मोठे उद्योजक गुंतले आहेत. ...
रविनगर चाैकात मंगळवारी रात्री काही लाेकांनी १५ वर्षे वय असलेले वडाचे झाड बुडासकट कापले. वास्तविक त्या भागातून फांद्या कापता आल्या असत्या पण वारंवारची खटखट काेण करणार म्हणून समाजकंटकांनी थेट बुडासकट झाडच ताेडून टाकले. ...
पुण्यात पांढऱ्या साळुंकीचे नुकतेच दर्शन झाले. अशा प्रकारची साळुंकी दुर्मिळ समजली जाते. त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे मत पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...