नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपा ...
उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या अनेक महिन्यांपासून बाजार समितीने बसविलेले पथदीप बंद असल्याने दैनंदिन सायंकाळच्या सुमाराला परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे ...
खंडित वीजपुरवठा, वीजचोरी तसेच न्यायालयात विविध कारणांनी दाखल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ग्राहकांना तडजोडीची संधी मिळावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत १०७२ ग्राहकांनी ७६ लाखांचा भरणा केला आहे. ...
शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. विज वितरण कंपनीच्या लेटलतीफ धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आ.सहषराम कोरोटे यांनी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत जोडणी करुन देण्याचे निर्देश दिले. तसेच कामात क ...
आजच्या युगात आपण ऊर्जेशिवाय विचार सुद्धा करू शकत नाही. सामान्यत: अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात, परंतु आजच्या या विकासाच्या युगात ऊर्जेचाही मूलभूत गरजा म्हणून समावेश करावा लागेल. आज ऊर्जेची गरज नैसिर्गक इंधनाचे साठ ...