देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
दोनच दिवसांपूर्वी महिंद्राने ईलेक्ट्रीक एसयुव्ही ४०० लाँच केली होती. आजवर ईलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात दबदबा असलेल्या टाटाच्या नेक्सॉनपेक्षा महिंद्राच्या कारची किंमत स्वस्त होती. ...