देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
PM Modi e-Vitara: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारुती सुझुकीच्या पहिले जागतिक बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल अर्थात ई-विटारा या कारला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...