देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे. Read More
India EV Market 2025 Report : २०२५ या वर्षात भारतात २३ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहने ही इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीचे सर्वात मोठे कारण आहेत. ...
Electric Three Wheeler Subsidy Stopped: अवजड उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्ससाठी जे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे. ...