लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक गुरुवारी टिळक भवनमध्ये पार पडली. या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले, महाविकास आघाडी मजबूत आहे. आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. ...
कांदा निर्यातबंदी उठवणे आणि काही काळातच तासांतच ती पुन्हा आहे तशीच ३१ मार्चपर्यंत ठेवल्याचे अधिकृत वक्तव्य येणे, यामुळे मागच्या तीन-चार दिवसांपासून कांदा बाजारात प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. शेतकरीच नव्हे, तर व्यापाऱ्यांमध्येही गोंधळ असून आता या गोंधळ ...