शिकवणीला जाताना झालेल्या गंभीर अपघातात आनंदच्या पाठीचे मणके तुटले. तो २२ दिवस कोमात राहिला आणि त्यानंतर वर्षभर बेडवर होता. अशा परिस्थितीतही त्याने निर्धार ढळू न देता जिद्दीच्या जोरावर एमटेकमध्ये ७० टक्के गुण मिळविले. ...
अनुपम खेर नुकतेच काठमांडूला गेले होते. तेथे त्यांची भेट एका मुलीशी झाली. ही मुलगी भीक मागून जगते. मात्र, तीचे इंग्रजी सुंदर आहे. ही मुलगी सांगते, की तिची शिकायची इच्छा आहे आणि यावर अनुपम खेर तिला शिकविण्याचे आश्वासन देतात. ...
दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत ही शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे साता समुद्रापार २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आह ...
वाशी ते पनवेल ट्रेनमधून प्रवास करत असताना एका 9 वर्षीय मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अमीन असं या मुलाचं नाव असून मनसेचे नेते गजानन काळे यांनी अमीनचं कौतुक केलंय ...
महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी २०१२ नंतर, डिसेंबर २०१७ मध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. चार वर्षे लोटत आली, तरी अद्यापही शिक्षक पवित्र पोर्टलची प्रकिया अजूनही पूर्ण झाली नाही. ...
ज्या कुटुंबातील कर्ती व्यक्ती कोरोनाने मृत पावली अथवा शेतकरी आत्महत्येत गमावली आहे, त्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यात प्राधान्य देण्यात येणार आहे. या ‘फाऊंडर्स बॅच’ मधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणार ...