सिरसाळा : शिक्षिका सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथील ग्रामस्थांनी जि. प. प्राथमिक शाळेला शनिवारी कुलूप ठोकले. त्यामुळे विद्यार्थी दुपारपर्यंत वर्गाबाहेरच बसून होते. ...
यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण मोठे असले तरी, विना वसतिगृहांच्या माध्यमातून ३ हजार ४३९ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे. ...
महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत दुस-या दिवशी हिंदी विषयाच्या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. भरारी पथकांनी या कारवाया केल्या. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी शाखेच्या २०१७ च्या पॅटर्ननुसार एलएलबी पदवीच्या प्रथम वर्षाचे पेपर फुटल्यानंतर संबंधित विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परंतु, नाशिकमधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाला व ...
महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपी करताना आढळलेल्या १४ विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आले. ...