सर्वसामान्य माणसांचा पैसा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या किती आणि कशाप्रकारे बाजारात वळत असतो, हे जर लक्षात घेतले तर या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ...
तसेच, लोकसभेत अधिकारीक भाषेसंदर्भात प्रश्न विचारण्यास परवानगी नाकारल्याबद्दलही राहुल यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, हा तमिळनाडूच्या जनतेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. ...
फार्मा, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमधे वाढ झाली असून, पेट्रोलियम पदार्थ, प्लास्टिक, मौल्यवान खड्यांची आयात वाढली आहे. रसायन, स्टीलची आयात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. ...
एकमेकांना नुकसान पोहोचविण्याचा रशिया आणि सौदीचा खेळ आणखी काही काळ तरी चालत राहील, असे दिसते. भारताने त्याचा जास्तीतजास्त लाभ उठविण्याच्या दृष्टीने नियोजन करून अर्थव्यवस्थेस उभारी देण्याचा प्रयत्न कसोशीने करायला हवा! ...