दुष्काळ शिरूर तालुक्याच्या पाचवीलाच पुजला असून, हातात कोयता हे समीकरण टिकून आहे. यावर्षी सरासरीच्या निम्मादेखील पाऊस न झाल्याने तालुका होरपळून निघाला आहे. ...
रोजगारासाठी तरुणांचे शहरात दररोज अपडाऊन, शेतकऱ्यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. ही काळीज भेदणारी विदारक स्थिती आहे कन्नड तालुक्यातील कानडगाव (क.) गावची. ...
सत्यशोधक युवा सभेच्या १५ कार्यकर्त्यांच्या चमुने मालेगाव तालुक्यातील प-हाळे येथून दुष्काळी दौऱ्यास प्रारंभ केला. झाडी, एरंडगाव, सावकारवाडी, जेऊर, निंबायती, निमगाव या भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांशी दुष्काळाबाबत चर्चा करुन उपाययोजनाबाबत मार्गदर ...
जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या २४ कि.मी. कालव्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा कालवा दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. ...