वनकायद्यामुळे अडलेल्या या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प तब्बल ३० ते ४० वर्षापूर्वीचे आहेत. या सात प्रकल्पांमध्ये एकूण ३४८ दलघमी जलसाठा होऊन त्यातून ४८ हजार ७३८ हेक्टर सिंचन होऊ शकते. त्यासाठी ३८८७ हेक्टर वनजमिनीची गरज पडत आहे. वनबाधित प्रकल्पांपैकी तुलत ...
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराची पाणी समस्या निकाली निधावी या हेतूला केंद्रस्थानी ठेऊन आर्वी तालुक्यातील धाम नदीवर महाकाळी येथे धाम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे बांधकाम १९७५ मध्ये पूर्ण झाले. तर घळभरणीचे काम १९८६ मध्ये करण्यात ...
धरणग्रस्तांच्या संपादित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी उर्वरित जमिनी मूळ शेतकºयांच्या नावावर करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर सकारात्मक चर्चा ...
परभणीसह नांदेड व हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात दीड महिन्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेल्या या धरणात २३ फेब्रुवारी रोजी ८७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याच झपाट्याने कमी झाले ...
पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील दारणा आणि मुकणे या दोन्ही धरणांतून यंदाच्या हंगामातील पहिले आवर्तन नाशिक पाटबंधारे विभागाच्या आदेशावरून सोडण्यात आले. विशेष म्हणजे चालू हंगामातील हे पहिलेच आवर्तन असून, दारणा धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाद्वारे सुमारे ९०० क्यूसेक तर ...
वारणा, चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रशासकीय यंत्रणेकडून बैठका घेऊन ते प्रश्न सोडविण्यासंदर्भात निर्णय झाले. परंतु त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी ...