येवला : तालुक्यातील विखरणी येथील पाझर तलावाला असलेल्या सांडव्याच्या भिंतीची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
राहुरी: दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा मुळा धरणाकडे पारनेर भागातून पावसाच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून मुळा धरणाचा कडून जायकवाडीकडे चार हजार क्युसेकने अकरा मोरयाद्वारे विसर्ग सुरू झाला आहे. ...
पेठ- या वर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी दडी मारलेल्या पावसाने ऑगष्ट अखेर हजेरी लावल्याने पेठ तालुक्यातील 9 पैकी 6 प्रकल्प शंभर टक्के भरले असून दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवरील वळण बंधारा योजनेमूळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत आटला आहे. ...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असलीतरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. यामधील तारळी धरण पूर्णपणे भरले असून बलकवडीत ९४ टक्के साठा आहे. इतर चार धरणांत ९७ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, धरण परिसात अत्यल ...
लोअरपूस उभारणीच्या काळापासून टेलपर्यंत पाणी नेण्याचा प्रश्न रखडला आहे. दहा कोटींच्या निदीमुळे ही समस्या सुटण्याची अपेक्षा होती. मात्र मंजूर निधी नेमका कुठे अडला, हे कळायला मार्ग नाही. हा निधी मिळाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होऊ शकते. त ...
औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीतर्फे जुन महीन्यात कºहे रस्त्यावरील कनोरी नाल्यावरील २० ते २५ वर्षापूर्वी बुजल्या गेलेल्या ब्रिटीशकालीन जुना वळण बंधाऱ्याचा गाळ काढून खोलीकरणाचे काम केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊसामुळे हा कनोर ...