सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरला काहीही पाऊस झाला नव्हता. तर पाण्याची आवक कमी झाल्याने कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद असून, पायथा वीजगृहातून अवघा १०५० क्यूसेक सुरू होता. ...
नाशिक- शहराच्या वाढीव लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन प्रस्तावित केलेले किकवी धरण त्वरीत बांधावे, सदरचे धरण बांधल्यास नाशिक शहराची पुरपातळी तीस मिटर ... ...
वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या आठवड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तेव्हा ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ...
मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही मुळा धरणाकडे पाण्याची ८८६ क्युसेकने आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाकडे तीन हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. ...