Katepurna Dam : काटेपूर्णा धरण प्रशासनाने अखेर रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, सुमारे ८,३२५ हेक्टर शेतीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र धरणातून स ...
Water Storage : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने यंदा तब्बल २२२ कोल्हापुरी साठवण बंधाऱ्यांत पाणी अडवण्यात यश मिळवले असून, त्यामुळे सुमारे ६ हजार ४२० हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामासाठी सिंचनक्षम झ ...
Isapur Dam : इसापूर धरण १०० टक्के भरले असतानाही पाणी नियोजनाची विलंबामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याअभावी अडचणीत होती. शेतकऱ्यांच्या वाढत्या नाराजीमुळे अखेर पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाणीपाळीचे वेळापत्रक जाहीर केले. (Isapur Dam) ...
Siddheshwar Dam Water : हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पूर्ण क्षमतेने भरलेल्या सिद्धेश्वर धरणातून यंदाच्या रब्बी हंगामासाठी चार आवर्तन जाहीर करण्यात आले असून, यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ६५८ हेक ...
Isapur Dam : यंदाच्या अतिवृष्टीमुळे इसापूर धरण १०० टक्के भरलं असतानाही रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेली पाणीपाळी अद्यापही सुरू झालेली नाही. नोव्हेंबर अखेर येऊनही पाटबंधारे विभागाकडून कोणतेच नियोजन न आल्याने हजारो हेक्टर शेती कोरडी पडण्याची शक्यता निर्म ...
राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच अन्वेषण, संकल्पना व अंदाजपत्रक तयार करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. ...
गेल्या काही वर्षांत प्रकल्पातील प्रत्यक्ष पाणी वापर आणि मूळ प्रकल्पीय तरतुदीत मोठी तफावत आढळून आली आहे. कालवा व्यवस्थेतील बदल, पाण्याची बचत आणि वहनक्षमता वाढल्याने अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. ...