लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

'अंजनी' पाजणार ११ गावांना 'अमृत' जल; टंचाईग्रस्त गावांसाठी आज सुटणार आवर्तन - Marathi News | 'Anjani' will provide 'Amrit' water to 11 villages; The rotation will start today for the scarcity-affected villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'अंजनी' पाजणार ११ गावांना 'अमृत' जल; टंचाईग्रस्त गावांसाठी आज सुटणार आवर्तन

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार दि. १५ मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या अंजनी धरणातून पिण्याचे सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे. ...

दुथडी भरून वाहणारी, पाण्याचा प्रवाह कायम असणारी वैनगंगा यंदा मे महिन्यातच कोरडी - Marathi News | The Wainganga, which used to flow in two directions and has a constant flow of water, dried up in May this year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुथडी भरून वाहणारी, पाण्याचा प्रवाह कायम असणारी वैनगंगा यंदा मे महिन्यातच कोरडी

सूर्याचा पारा दिवसेंदिवस चढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटत असून, जीवनवाहिनी समजली जाणारी वैनगंगा नदी आता ठिकठिकाणी कोरडी पडू लागली आहे. ...

Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय  - Marathi News | Maharashtra Farmer: Silt from six big dams will be given to farmers; State Cabinet decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 

वैद्यकीय संस्थांच्या इमारतींना विकास शुल्कात पन्नास टक्के सवलत, सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ ...

Maharashtra Dam Water Level : 'मे हीट'चा मोठा फटका; राज्यातील हजारो प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटला - Marathi News | latest news Maharashtra Dam Water Level: 'May Heat' takes a big hit; Water storage in thousands of projects in the state has decreased rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मे हीट'चा मोठा फटका; राज्यातील हजारो प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटला

Maharashtra Dam Water Level : मे महिन्यातील कडक उन्हामुळे राज्यातील अनेक धरणांमधील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या घसरू लागली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केल ...

राज्यातील 'या' सहा मोठ्या धरणांतील गाळ काढण्यास मान्यता; शेतकऱ्यांना आता मोफत गाळ मिळणार - Marathi News | Approval to remove silt from these six major dams in the state; Farmers will now get silt for free | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' सहा मोठ्या धरणांतील गाळ काढण्यास मान्यता; शेतकऱ्यांना आता मोफत गाळ मिळणार

निर्णयातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे धरणांमधून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

'ती' अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत! पोहण्याचा आनंद ठरला शेवटचा - Marathi News | that last click turned out to be fatal three girls met a tragic end in the dam in vaibhavwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'ती' अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत! पोहण्याचा आनंद ठरला शेवटचा

अकरा वर्षीय स्वराला वाचवताना दोघींनीही प्राण गमावले ...

Marathwada Dam Water Level : मराठवाड्यात पाणीबाणी! जायकवाडीसह ११ मोठ्या धरणांनी गाठली धोक्याची पातळी? - Marathi News | latest news Marathwada Dam Water Level: Water crisis in Marathwada! 11 major dams including Jayakwadi have reached the danger level? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पाणीबाणी! जायकवाडीसह ११ मोठ्या धरणांनी गाठली धोक्याची पातळी?

Marathwada Dam Water Level : मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतून मागील आठ दिवसांत तब्बल २०० दलघमी पाणी गायब झाले आहे. वाढते तापमान आणि बाष्पीभवन यामुळे ही मोठी घट झाली असून, मध्यम व लघु प्रकल्पांतील साठाही ३० टक्क्यांच्या खाली घसरला आहे. मान्सून लांबणीव ...

'बीड'च्या पाणीसाठा महिनाभरात १६ टक्क्यांनी घटला; तलावात आता ३० टक्केच साठा - Marathi News | Water storage in Beed has decreased by 16 percent in a month; the reservoir now has only 30 percent storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'बीड'च्या पाणीसाठा महिनाभरात १६ टक्क्यांनी घटला; तलावात आता ३० टक्केच साठा

एप्रिलमध्ये उष्णतेच्या तडाख्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले असतानाच वैशाख वणव्यात तीव्र उन्हामुळे तलावांतील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. महिनाभरात बीड जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा १६ टक्क्यांनी घसरला आहे. ...