वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार दि. १५ मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या अंजनी धरणातून पिण्याचे सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे. ...
सूर्याचा पारा दिवसेंदिवस चढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटत असून, जीवनवाहिनी समजली जाणारी वैनगंगा नदी आता ठिकठिकाणी कोरडी पडू लागली आहे. ...
Maharashtra Dam Water Level : मे महिन्यातील कडक उन्हामुळे राज्यातील अनेक धरणांमधील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या घसरू लागली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केल ...
निर्णयातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे धरणांमधून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
Marathwada Dam Water Level : मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतून मागील आठ दिवसांत तब्बल २०० दलघमी पाणी गायब झाले आहे. वाढते तापमान आणि बाष्पीभवन यामुळे ही मोठी घट झाली असून, मध्यम व लघु प्रकल्पांतील साठाही ३० टक्क्यांच्या खाली घसरला आहे. मान्सून लांबणीव ...
एप्रिलमध्ये उष्णतेच्या तडाख्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले असतानाच वैशाख वणव्यात तीव्र उन्हामुळे तलावांतील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. महिनाभरात बीड जिल्ह्यातील तलावांमधील पाणीसाठा १६ टक्क्यांनी घसरला आहे. ...