लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

पिके जाताहेत वाळून कधी सोडणार पाणी? उर्ध्व मानार प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष - Marathi News | Crops are drying up, when will the water be released? Farmers struggle for water from the Urdhva Manar project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिके जाताहेत वाळून कधी सोडणार पाणी? उर्ध्व मानार प्रकल्पाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष

खरीप हंगाम अतिवृष्टीने पूर्णतः वाया गेला असून शेतकरी त्या संकटातून अजूनही बाहेर आला नाही. रब्बी हंगामात तरी शासन वेळेवर पिकांसाठी पाणी देईल असे वाटले होते; परंतु रब्बी हंगामातील पिके उगवली तरी उर्ध्व मानार प्रकल्पातून अजूनही पाणी सोडले नाही. त्यामुळे ...

रब्बीला मिळणार आधार; यंदा निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात येणार चार आवर्तने - Marathi News | Rabi will get support; Four rounds will be released from the Lower Milking Project this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीला मिळणार आधार; यंदा निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात येणार चार आवर्तने

यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात घट आल्यामुळे शेतीतील खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. नुकसानीमुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी, पिकांना पाणी देता यावे यासाठी निम्न दुधना प्रकल् ...

Ukai Dam : उकाई धरणातून 107 गावांना पाच टीएमसी पाणी मिळणार, अशी आहे गावांची यादी  - Marathi News | 107 villages will get five TMC water from Ukai Dam, here is the list of villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उकाई धरणातून 107 गावांना पाच टीएमसी पाणी मिळणार, अशी आहे गावांची यादी 

Ukai Dam : आगामी १५ दिवसांत मिळाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात उकाई पाणी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ...

सरकारकडून भ्रमनिरास झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा संताप उसळला; थेट जलसमाधीचा इशारा - Marathi News | Gosekhurd project victims angered by government's disillusionment; Warning of immediate submersion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारकडून भ्रमनिरास झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा संताप उसळला; थेट जलसमाधीचा इशारा

प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या, पुनर्वसन, सिंचन आदींसाठी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाकडून दिलेला शब्द न पाळल्या गेल्याने प्रकल्पग्रस्त आपापल्या धर्मरितीनुसार जलसमाधी घेतील, असा गंभीर इशारा दिला गेला आहे. ...

रब्बीच्या सिंचनासाठी करपरा कालव्यातून सुटणार पाणी; रब्बी पिकांना मिळणार दिलासा - Marathi News | Water will be released from Karpara canal for Rabi irrigation; Rabi crops will get relief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीच्या सिंचनासाठी करपरा कालव्यातून सुटणार पाणी; रब्बी पिकांना मिळणार दिलासा

सध्या रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत असून या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Hatnur Dam : रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातुन पहिले आवर्तन सुरु, 'या' तालुक्यांत पाणी पोहचेल - Marathi News | Latest News First cycle of water from Hatnur dam for Rabi season begins, 37 thousand hectares of land will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी हतनूर धरणातुन पहिले आवर्तन सुरु, 'या' तालुक्यांत पाणी पोहचेल

Hatnur Dam Discharged : ...

५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांत अडले ५० हजार सहस्त्र घनफूट पाणी; साडेतेरा हजार हेक्टर ओलिताखाली - Marathi News | 50,000 cubic feet of water stuck in 500 Kolhapur dams; 13,500 hectares under irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांत अडले ५० हजार सहस्त्र घनफूट पाणी; साडेतेरा हजार हेक्टर ओलिताखाली

यंदा मुबलक पाऊस झाला असून, सुस्थितीत असलेल्या जवळपास ५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांना नुकतेच गेट बसवून पाणी अडवण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये तब्बल ५० हजार सहस्त्र घनफूट (टीसीएम) पाणी अडले असून, परिसरातील साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठ ...

नीरा खोऱ्यातील चारही धरणांत मुबलक पाणीसाठा; नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सुरु - Marathi News | Abundant water storage in all four dams in the Nira valley this year; Water for agriculture has started from the Nira right canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील चारही धरणांत मुबलक पाणीसाठा; नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सुरु

भाटघर, नीरा-देवघर, वीर आणि गुंजवणी या चारही धरणांची एकूण क्षमता ४९ टीएमसी असून, सध्या त्यामध्ये ४७.२२४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ...