Vidarbha Pani Parishad : पाण्याच्या लढ्यासाठी आता सज्ज व्हावे लागणार आहे. जिल्ह्यांमध्येही पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. यावर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पुनर्वापरच आता एकमेव उपाय असेल. पाण्याच्या सरंक्षणासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होईल, असे चार दिवसांपूर्वी म्हटले आहे. ...
Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत असून सोमवार, ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ३० ते ४६ टक्के झाली. ...
Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. सोमवारी दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता २८.४२ टक्के झाली आहे. ...
Marathawada Dam Water : मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांत पाण्याचा साठा वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरते आहे. जाणून घेऊयात मराठवाड्यात किती पाणीसाठा उपलब्ध आहे. (Marathawada Dam Water) ...