शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही यातील घोळ संपला नसून अद्यापही राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीसपासून वंचित आहेत. ...
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी तसेच रिझर्व बँकेचे प्रतिनिधी आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी हजर होते. ...
मोदी सरकार, देवेंद्र सरकारच्या निर्णयांनी शेतकऱ्यांना बसलेले फटके, या झडत्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यासोबतच पेट्रोलचे वाढते भाव, बोंडअळीची लांबलेली मदत, शेतकऱ्यांच्या न थांबलेल्या आत्महत्या हे विषय टीकाकारांनी झडत्यांतून मांडले आहेत. ...
शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज, वनहक्क पट्टे, ओबीसी आरक्षण व इतर ज्वलंत प्रश्नांना घेऊन शिवसैनिकांनी १५ आॅगस्ट रोजी स्थानिक सर्किट हाऊसमध्ये आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना घेराव घातला. ...
जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रेडीरेकनरनुसार पीक कर्जाचे वाटप करावे, या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळानंतरही बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तसदी न घेताच सभा संपल्याचे जाह ...