खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल जिल्हा बँकेतून करीत असतात. या बँकेतून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारशी किचकट नसल्याने ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. खरीप हंगामात पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली ...
शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे. ...
कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य ...
पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पीक कर्ज घेण्याकरिता शेतकऱ्यांनी समोर यावे. कृषी मित्रांनी त्यांच्या गावात असलेल्या शेतकऱ्यांना माहिती प्रदान करावी. याकरिता कृषी मित्रांना ऑनलाईन पद्धतीने सोमवारी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध ...
खरीप हंगामाला सुरूवात होवून आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. यंदा पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली आहे. रोवणीसाठी शेतकºयांना मजुरांची मजुरी ...