ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
कोरोना व्हायरसच्या उगमावर संशोधन आणि तापस करण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेचं (WHO) पथक चीनमध्ये दाखल होणार आहे. पण त्याआधीच चीनच्या नकारात्मक भूमिकेमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. जाणून घेऊयात चीन नेमकं काय करतंय?... ...
२०२० या वर्षाची इतिहासात नोंद होईल यात शंका नाही. कोरोना महामारीमुळे लोकांना घरातून बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. इतकी बंधनं यावर्षात संपूर्ण जगानं या वर्षात अनुभवली. पण केवळ कोरोनामुळेच हे वर्ष वेगळं ठरलं असंही नाही. कोरोना व्यतिरिक्तही काही महत्वाच्य ...
Corona virus patient Death toll : एकट्या सप्टेंबर महिन्यात देशभरात कोरोनाचे तब्बल २६ लाख २१ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. हे प्रमाण कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४१.५३ टक्के आहे. ...
महत्वाचे म्हणजे या व्यक्तीला त्याच्या घरात एवढी किंमती वस्तू आहे हे माहितीही नव्हते. लॉकडाऊनमध्ये काही काम नसल्याने त्याने घराची साफसफाई सुरु केली होती. ...
CoronaVirus देशात आता कोरोनाच्या नव्या रुग्णांचा दररोजचा आकडा 16 हजारावर गेला आहे. रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यापैकी बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा असला तरीही मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे शाळा, कॉलेज, मेट्रो सुरु होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उ ...