देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचे उदाहरण दिले. तसेच त्याचा EPIC क्रमांक FPP6437040 असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीच्या एपिक क्रमांकाचा उल्लेख करत ही व्यक्ती कर्नाटकसोबतच उत्तर प्रदेश व महाराष्ट्र ...
आमच्या आघाडीच्या मतांमध्ये काहीही फरक नव्हता. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जितकी मते मिळाली, तितकीच विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडली तर काय होते हे दिल्लीतील बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत सेनेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे या ...
"मी जे आरोप केले ते सत्य गोष्टींवर आधारित असल्याचे शपथपत्र आयोगाने मला देण्यास सांगितले आहे; पण मी संसदेत संविधान हातात घेऊन आधीच शपथ घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले." ...
Rahul Gandhi Bogus Voters BLO News: एकाच घराच्या पत्त्यावर ८० मतदार कसे? एकाच घरात ८० मतदार कसे राहतात? असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केला होता. बूथ अधिकाऱ्याने याबद्दल खुलासा केला. ...
Devendra Fadnavis on Bogus Voters: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांतील घोटाळ्याचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. ...
२०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला असं आदित्य श्रीवास्तव याने सांगितले. ...