देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Haryana BJP Government: हरियाणातील नायाब सिंह सैनी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारा राकेश दौताबाद यांचं आज निधन झालं आहे. त्यामुळे आधीच अल्पमतात असलेलं भाजपाचं राज्यातील सरकार आणखीनच अडचणीत सापडलं आहे. तसेच सरकारसमोर बहुमतासाठी आकडा उभा करण्याचं स ...
Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : बिहारच्या काराकाट लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरजेडीवर जोरदार पलटवार केला आहे. ...
राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल. ...