शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : हो, मी एपस्टिनला भेटलो, पण...; राहुल गांधींच्या आरोपांवर हरदीप पुरींचा संसदेबाहेर मोठा खुलासा

राष्ट्रीय : कोई माई का लाल पैदा नहीं हुआ जो...!; लोकसभेत राहुल गांधींच्या विधानावर रिजिजू भडकले, नेमके काय घडले?

राष्ट्रीय : कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले?

महाराष्ट्र : केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील १२ फेब्रुवारीला भारत बंद, काँग्रेसचा बंदला पाठिंबा

महाराष्ट्र : “राज्यात वीज स्वस्त नाही तर १६ टक्के महागणार, कर्नाटक, गुजरातेत दर कमी”; काँग्रेसचा दावा

चंद्रपूर : मतदारांनी काँग्रेसवर दाखवला स्पष्ट विश्वास; कौल सत्तेत रूपांतरित करण्यात मात्र अपयशी

महाराष्ट्र : “काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला”; उद्धवसेनेच्या नेत्यांनी सगळे सांगितले

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून एपस्टाईन फाईल्सचा मुद्दा लोकसभेत, अनिल अंबानींसह 'या' मंत्र्याचं नाव घेत सरकारला घेरले

महाराष्ट्र : “आम्हाला दोष देऊ नका, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की…”; चंद्रपूर प्रकरणी संजय राऊतांची टीका

संपादकीय : प्रियांका गांधी अजूनही मागच्याच बाकांवर! कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय भूमिका देण्याची मागणी पण...