शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

महाराष्ट्र : “राज्यात वीज स्वस्त नाही तर १६ टक्के महागणार, कर्नाटक, गुजरातेत दर कमी”; काँग्रेसचा दावा

चंद्रपूर : मतदारांनी काँग्रेसवर दाखवला स्पष्ट विश्वास; कौल सत्तेत रूपांतरित करण्यात मात्र अपयशी

महाराष्ट्र : “काँग्रेसला आमची गरज नव्हती, आमचा वारंवार अपमान केला”; उद्धवसेनेच्या नेत्यांनी सगळे सांगितले

राष्ट्रीय : राहुल गांधींकडून एपस्टाईन फाईल्सचा मुद्दा लोकसभेत, अनिल अंबानींसह 'या' मंत्र्याचं नाव घेत सरकारला घेरले

महाराष्ट्र : “आम्हाला दोष देऊ नका, काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की…”; चंद्रपूर प्रकरणी संजय राऊतांची टीका

संपादकीय : प्रियांका गांधी अजूनही मागच्याच बाकांवर! कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय भूमिका देण्याची मागणी पण...

रत्नागिरी : Ratnagiri ZP Election Results 2026: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेचे एकतर्फी वर्चस्व, मनसेने खाते उघडले

राष्ट्रीय : चौकशी करून योग्य कारवाई करा..., अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीवर ओम बिर्ला यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “चंद्रपूरमध्ये भाजपाकडून घोडेबाजार, उद्धवसेनेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का?”: सपकाळ

नागपूर : काँग्रेसच्या ‘नकारात्मक फॉर्म्युला’ला जनतेने नाकारले, आता तरी आत्मचिंतन करावे