ंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालया ...
यावर्षीची इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत आली होती. मात्र, आता शिक्षण उपसंचालकांनी ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...