पगाराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे, तो कधी सुटेल ते पांडुरंगालाच माहित’’ अशा आशयाची चिट्ठी लिहूनएका प्राध्यापकाने त्यांची दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सर्व कागदपत्रे जाळून टाकली. ...
शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देताच संस्थाचालकांनी लगबगीने कार्यवाही करून आपल्या विज्ञान शाखेच्या महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली क ...
मुक्ताईनगर येथील एस.एम. कॉलेजमध्ये २००२ साली बी.ए.चे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कुंड गावी उत्साहात पार पडला. तब्बल १६ वर्षांनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थी जमले होते. ...
विविध कलाप्रकारांमध्ये दमदार सादरीकरण करीत कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे सलग अकराव्या वर्षी सांघिक सर्वसाधारण विजेतेपद शुक्रवारी पटकाविले. ...