नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने परस्पर मान्यता दिल्याच्या कारणास्तव सांखिकी सहायक बोरसे यांना निलंबित करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त असून, सदर कर्मचाºयाची विभागीय चौकशीही सुरू केल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी यांनी ‘लोकमत’शी ...
जिल्ह्यातील ५ गावांमध्ये ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येणार असून यात विविध उपक्रम राबवून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. यात खरेच काही काम होतेय की नाही, याची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. ...
शेतात जायला रस्ता मिळत नाही, आणि महसूल विभागही मागणीची दखल घेत नाही, या कात्रीत सापडलेल्या सातारा तालुक्यातील तारगावच्या शेतकऱ्याने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातच विषारी औषध पिले. सुनील संपत मोरे (वय ३५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ...
तपासणीस आलेल्या पथकाला अभिलेख्यांची उपलब्धता न करून देणे, कामकाजाच्या वेळेत दुकान बंद ठेवणे आदी ठपके ठेवत कळंब तालुक्यातील तीन गावांतील स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. ...
नागपुरातील बोंडअळीचे व्यवस्थापन आता गुजरातच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने जगजागृतीवर भर दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. ...
महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ च्या ७० कामांना प्रशासकीय मंजुरी देताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना पालकमंत्र्यांकडूनच हरताळ फासला असून मनपाने प्रस्तावित केलेले कामे रद्द करुन प्रस्ताव नसलेली २१ कामांचे आदेश दिले आहेत. ...
प्रत्येक महसुली गावाला सरकारमान्य एक रास्तदर धान्य दुकान असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बंद १११ दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले होते. नव्या दुकानांसाठी शासनाकडून अनेक लाभदायी निर्णय घेण्यात आले असून, ५ किलोचा सिलिंडर, दुग्धजन्य पदार्थ ...