महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, अ ...
महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या वेतनश्रेणी, सेवाशर्ती, परिरक्षण अनुदान वाढ, कामकाज पूर्णवेळ करावे, आदी मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातून ५०० ह ...
प्रधानमंत्री आवास योजनेची सर्व माहिती व कार्यपध्दती महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम-पाटील यांनी केले आहे. ...
जिल्ह्यातील नागरिकांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चौकशीच्या कामात शिथीलता आल्याने तब्बल दोन वर्षांपासून १०० शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे़ ...
जिल्ह्यात पावसाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविले जावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत दिलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्य ...
कल्याण शहरापासून गोवेली लांब आहे. याशिवाय तेथे पोहोचण्यासाठी वाहनांचा देखील अभाव आहे. कल्याण - अहमदनगर महामार्गावर असलेल्या या गोवेली आहे. या गावाला जाण्यासाठी वाहतूक कोंडी जीव घेणी आहे. यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या ग्रामस्थाला या कालार्यालयात जाणे ...
जिल्ह्यात ५९० शिधावाटप दुकानांना ई पॉस यंत्रे देऊन त्यां दुकानदारांना प्रशिक्षित ही करण्यात आले. यामुळे या ईपॉस यंत्राव्दारे ग्राहकाना देखील धान्याची उचल केली जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी सांगितले. मात्र २५ टक्यांपेक्षा जास्त ...
मुलगाच व्हावा म्हणून काही जोडपी गरोदरपणीच सोनोग्राफीव्दारे गर्भाची तपासणी करतात. स्त्रिलिंगी गर्भ असेल तर निर्दयीपणे गर्भपात करुन त्या जिवाचा छळ करतात. यामुळेच समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. ...