देशभरात महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध विकासात्मक कामे हाती घेण्यात आली आहे. परंतू महात्मा गांधीची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातच उपजिल्हाधिकाऱ्यांपासून तर शिपायापर्यंत ७८ पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामे प्रभावित झाली आहे. ...
गेल्या काही वर्षापासून गोंडवाना विद्यापीठाच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न कायम आहे. अद्यापही विद्यापीठाच्या नावे आवश्यक तेवढी जमीन झाली नाही. सदर मुद्दा बैठकीत आल्यानंतर राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यक तेवढ्या जमिनीच्या अधिग्रहणाच ...
पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करायचे?... अपघात झाल्यावर कशा पद्धतीने प्रथमोपचार करायचे?... तसेच कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत कसे मदतकार्य करायचे?... याचे प्रात्यक्षिकासह धडे रविवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यास ...
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी सुरू आहे. मात्र या दोन्ही केंद्रावर अद्यापही खरेदीसाठी पुरेसा बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. ...
लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या यादीवर हरकती व दावे सादर करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती पाच डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आव ...
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह विविध मागण्यांसाठी देशातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन, अखिल भारतीय किसान संघर्ष समिती स्थापन केली आहे. या माध्यमातून शुक्रवारी दिल्लीतील संसदेवर आयोजित मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील ज ...