मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाउनचा आदेश जारी केला होता. तेव्हापासूनच या नव्या प्लॅनचा अंदाज लावला जात होता. ...
शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे. ...
चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आ ...
MAHAJobs हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध करून दिला जावा. ...
सोमवारी फडणवीस यांनी ठाण्यातील भाईंदर पाडा येथील क्वॉरन्टाइन सेंटर व कोवीड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्तांबरोबर कोरोना बाबात करण्यात येत असलेल्या उपाय योजनांबाबत चर्चा केली. ...