एटापल्लीच्या उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. परिणामी तालुक्यातील नागरिकांना तसेच व्यापारी वर्गाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
एटापल्ली तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद पाळला आहे. सतत तिसºया दिवशी शहरातील दुकाने, हॉटेल, गुजरी बंद असल्याने जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. ...
विविध मागण्यांसाठी एटापल्ली तालुका अन्यायविरोधी संघर्ष समितीच्यावतीने १६ आॅगस्टपासून एटापल्ली शहर बंद ठेवले आहे. दुसºयाही दिवशी १७ आॅगस्ट रोजी एटापल्ली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात शालेय विद्यार्थी, दुकानदार, सामान्य नागरिक ...
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)च्या वतीने गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात बुधवारी दुपारी २ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल ...
तालुक्यातील मोहगाव येथे ३० गावांच्या ग्रामसभांची बैठक शनिवारी पार पडली यात पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. तालुक्याच्या मागणीसाठी १९ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. ...
शेतकरी, बेरोजगार, निराधार आदींच्या प्रश्नांना घेवून नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ येथे युवक काँगे्रेसतर्फे चक्काजाम करण्यात आला. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली. ...
तालुक्यातील कोटरा, बेडगाव व बोरी येथे हमीभाव धान खरेदी केंद्राला परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी कोरची-कुरखेडा मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
येथील वॉर्ड क्र.१ व ३ मधील २० वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांची घरे बेकायदेशिर असल्याचे न्यायालयाचे आदेश धडकातच गुरूवारी आष्टी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...