नैसर्गिक संकटासोबतच शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सोयाबीन, केळी, कपाशी व मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या परवानधारक व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्यांचा परवाना रद्द आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते. जाणून घ्या सविस्तर माहिती. ...
Soybean Pest Attack : हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे बुलढाणा जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने अहवाल पाठवून महिनाभर झाला तरी मदतीचा निर्णय न झाल्याने शेतकरी नाराज आहेत. (Soybean Pest Attack) ...
Akola : हा पाऊस अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे होतो. हा मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रात वादळांमुळे अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते. ...