श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election Results : बिहार विधानसभा निवडणुकीने आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांनी सध्याच्या बिहार आणि राष्ट्रीय राजकारणाबाबत काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे... ...
Bihar Election Result 2020: मीडियावाल्यांना आता सर्व्हे करण्याच्या पद्धतीचा पुनर्विचार करायची गरज आहे. जर तुम्ही जनतेची नाडी ओळखण्यात फेल झाला तर कोणताही दावा करण्याआधी विचार करायला हवा, अशी आगपाखड आता बिहार भाजपाचे नेते करू लागले आहेत. ...
Bihar Assembly Election 2020 News : बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांनंतर तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राजकीय आघाड्यांची फेर मांडणी होऊ शकते. ...