श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत 'एपस्टीन फाइल्स' प्रकरणावर आपले नाव घेतल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेत्याने मोठे होऊन हातवारे करण्याऐवजी विचारपूर्वक चर्चा करण्याची गरज आहे. ...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशातील संस्थासोबत भारतविरोधी कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्यावर आयुष्यभर निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करत हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे भाजपा खासदाराने जाहीर केले होते. ...
Kiren Rijiju: संसदेच्या आवारातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक व्हिडिओ जारी करत काँग्रेस खासदारांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ...
Congress MPs in Lok Sabha Speaker Chamber: काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसून त्यांना शिव्या दिल्या आणि पंतप्रधान मोदींना धमकी दिली, असा आरोप भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने केला आहे. ...
Nirmala Sitharaman And Rahul Gandhi : राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 'विकला' आहे असा आरोप केला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...