श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election 2024: . मागच्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय उलथापालथी, फोडाफोडीचं राजकारण, मतदारांना भूलवण्यासाठी आणलेल्या फ्रीबीज योजना, आरक्षणाचा प्रश्न, धार्मिक ध्रुविकरणाचे प्रयत्न अशा अनेक मुद्द्यांचा प्रभाव उद्याच्या मतदानावर पडण् ...
Uddhav Thackeray on Vinod Tawde Case: बहिणींना १५०० आणि मित्रांना थप्प्याच्या थप्प्या चालल्या आहेत. हे महाराष्ट्र बघतोय. हा अजित पवार, शिंदे आणि भाजपाचा नोट जिहाद आहे का? विनोद तावडेंना पीएचडी मिळायला हव, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
Jharkhand Assembly Election 2024: महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली ‘’बटेंगे तो कटेंगे’’ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘’एक है तो सेफ है’’ या घोषणा खूप गाजल्या. दरम्यान, ...
Hitendra Thakur, Vinod Tawde News latest Update: विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला होता. तर हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंची डायरी दाखवत त्यात १५ कोटी रुपये वाटल्याचा उल्लेख असल्याचे म्हटले होते. ...