श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी निवडणूक प्रचारादरम्यान बिटकॉइनचा गैरवापर करत स्कॅम केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत या प्रकरणी भाष्य केले. ...