श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Eknath Khadse, NCP News: मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यासाठी खडसेंच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे. ...
महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांपैकी १२ समित्यांवर शिवसेनेला वर्चस्व मिळवता आले आहे. तर पाच प्रभागांच्या अध्यक्षपदावर भाजपला समाधान मानावे लागले. यापैकी एस आणि टी या प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे १०, शिवसेनेचे ८, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक ...
Varun Gandhi Audio clip viral: समाजवादी पक्षाचे नेते सुनिलसिंह यादव यांनी वरुण गांधी यांच्यावर टीका केली आहे. यादव यांनी ट्विट करून सांगितले की, वरुण गांधी जनतेला सांगत आहेत की, मी तुमच्या बापाचा नोकर नाहीय. वरुणजी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने ...
Bihar Assembly Election 2020: सुशांतसिंह राजपूतच्या नावावर मते मागणे सुरूच आहे व आता हे इतर राज्यांतील विकास कामे स्वतःच्या नावावर खपविण्याचे भुरटे-भामटे उद्योगही नव्या दमाने सुरूच आहेत. ...
CAA News : देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. दरम्यान, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट संकेत दिले आहे. ...
Kamal nath Statement on Imrat devi : कमलनाथ यांच्या विधानावरून संपूर्ण भाजपा कमलनाथ आणि काँग्रेस यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. तर कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे. ...