लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
“महाराष्ट्रात राजकीय भूकंप! खडसेंसोबत भाजपाचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत" - Marathi News | “Politics Maharashtra! Many BJP MLAs are preparing to leave the party along with Khadse Jayant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रात राजकीय भूकंप! खडसेंसोबत भाजपाचे अनेक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत"

Jayant Patil Announced BJP Eknath Khadse will join NCP News: तसेच पुढील येणाऱ्या काळात अनेक भूकंप पाहायला मिळतील, एकनाथ खडसेंसोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. ...

'दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत', भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | madhya pradesh cabinet minister usha thakur said all terrorists studied in madrasas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवादी मदरशांमध्येच वाढले आहेत', भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान

Madhya Pradesh cabinet Minister Usha Thakur : दहशतवादी हे मदरशांमध्येच वाढले आहेत असं भाजपाच्या उषा ठाकूर यांनी म्हटलं आहे.  ...

जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट रिट्विट करत एकनाथ खडसेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; राष्ट्रवादीची चाहूल - Marathi News | Retweeting NCP Jayant Patil tweet by BJP Eknath Khadse targets PM Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जयंत पाटलांचं ‘ते’ ट्विट रिट्विट करत एकनाथ खडसेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; राष्ट्रवादीची चाहूल

BJP Eknath Khadse, NCP Jayant Patil News: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला! अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ...

बिहारमध्ये महाआघाडी मैदानात, तर एनडीए डिजिटल प्रचारात; कोरोनामुळे प्रचारावर मर्यादा - Marathi News | In the Grand Alliance ground in Bihar while in the NDA digital campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये महाआघाडी मैदानात, तर एनडीए डिजिटल प्रचारात; कोरोनामुळे प्रचारावर मर्यादा

डिजिटल प्रचारात भाजपचा दबदबा असल्याने या क्षेत्रात त्यांनी आघाडी घेतली. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल रॅली गावागावांत झाल्या. डिजिटल प्रचारासाठी भाजपने जवळपास १० हजार आयटीतज्ज्ञ नेमले असून ७० हजारांपेक्षा जास्त व्हॉट्सअ‍ॅपचे ...

...तर आम्ही भाजप नेत्यांचे अभिनंदन करू - थोरात - Marathi News | Thorat says so we will congratulate the BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही भाजप नेत्यांचे अभिनंदन करू - थोरात

कोरोनामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. ...

दुर्लक्ष नको, कोरोनाशी युद्ध सुरूच; पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन, सांगितले ५ महत्वाचे मुद्दे - Marathi News | Don't ignore, the war with Corona continues; Prime Minister Modi's appeal to the countrymen, stated 5 important points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्लक्ष नको, कोरोनाशी युद्ध सुरूच; पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन, सांगितले ५ महत्वाचे मुद्दे

मंगळवारी मोदी यांनी सायंकाळी सहा वाजता देशाला उद्देशून भाषण केले. कोरोना विषाणूची साथ आल्यापासून त्यांचे हे सातवे भाषण होते. मोदी यांच्या भाषणात पाच ठळक गोष्टींवर भर होता. ...

अग्रलेख - पावसाच्या पाण्यात नेत्यांचे उमाळे! - Marathi News | Blame game of leaders in the damage situation of farmer due to heavy rain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - पावसाच्या पाण्यात नेत्यांचे उमाळे!

महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सहमतीने आणि प्रसंगी कर्जाचा मार्ग स्वीकारून पैसा उपलब्ध करावा. एकमेकांवर टीकाटिप्पणी करून काही साध्य होणार नाही. ...

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत - बाळासाहेब थोरात - Marathi News | Center should pay Rs 30,000 crore for Maharashtra's rights - Balasaheb Thorat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत - बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना मदत करणारच आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...