श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chandrakant Patil News : तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही कारण तुमचं हिंदुत्व हे सोयीप्रमाणे बदलते असे पाटील हे ठाकरेंना उद्देशून म्हणाले. ...
bjp, pramod jathar, temple, shindhudurgnews महाराष्ट्रात दारुचे बार सुरू होतात. चित्रपटगृहे सुरू होतात. रेस्टॉरंट्स व लॉजे सुरू होतात. पर्यटन स्थळे, मस्तीचे धंदे जोरात सुरू होतात पण भाविकांच्या श्रद्धेची आणि भक्तीची स्थाने असलेली मंदिरे महाराष्ट् ...
elecation, muncipalty, ncp, jayantpatil, bjp, sanglinews सांगली महापालिकेच्या महापौर गीता सुतार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचा आशिर्वाद मागितला. मिरजेतील जाहिर कार्यक्रमात जयंत पाटील यांनी माझ्या डोक् ...
Narayan Rane Angry on Udhhav Thackrey: उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बेडकाची उपमा राणे आणि त्यांच्या दोन मुलांना दिली होती. यावर नारायण राणे भडकले असून त्यांनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ...