लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवरून शिवसेना - भाजप आमनेसामने - Marathi News | Shiv Sena-BJP clash over Narayan Rane's Jana Aashirwad Yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवरून शिवसेना - भाजप आमनेसामने

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे गुरुवार व शुक्रवार जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी राणे हे शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. ...

मालेगावी जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत - Marathi News | Welcome to Malegaon Jana Aashirwad Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी जनआशीर्वाद यात्रेचे जल्लोषात स्वागत

मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमं ...

पारदर्शी कारभाराचं आश्वासन देत भाजपने सत्ता मिळविली; ५ वर्षांत ९ लाचखोरी प्रकरणं उघड झाली - Marathi News | There are also nine cases of bribery in the Municipal Corporation which promises transparent management in pimpri corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पारदर्शी कारभाराचं आश्वासन देत भाजपने सत्ता मिळविली; ५ वर्षांत ९ लाचखोरी प्रकरणं उघड झाली

भाजपच्या राजवटीत आजपर्यंत नऊ प्रकरणे घडली असून १२ जणांना लाच घेताना पकडले आहे. ...

मराठा आरक्षणाची जबाबदारी आता केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा, उदयनराजेंनी राज्य सरकारला सुनावलं - Marathi News | Udayanraje Slams state government over Maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठा आरक्षणाची जबाबदारी आता केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ बंद करा, उदयनराजेंनी राज्य सरकारला सुनावलं

Udayanraje : केंद्र सरकारने जे घटनादुरूस्ती विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मार्गातला एक अडथळा दूर झाला आहे. राज्य सरकारने राजकीय इच्छा शक्ती दाखवली, तर मराठा आरक्षण मिळू शकते. ...

मी मंत्री होईल असे वाटले नव्हते, जनतेमुळेच हे शक्य झाले - Marathi News | I did not think I would become a minister, it was only because of the people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी मंत्री होईल असे वाटले नव्हते, जनतेमुळेच हे शक्य झाले

Raosaheb Danave : सिल्लोड शहरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा नागरी सत्कार ...

वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडीने मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले - Marathi News | By canceling the Marathwada water grid scheme, the Mahavikas Aghadi plunged the people into the abyss of drought : Bhagwat Karad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडीने मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले

Marathwada water grid scheme : जिंतूर येथे जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित भाजपच्या मेळाव्यात डॉ. भागवत कराड बोलत होते. ...

Afghanistan Crisis : "ज्या लोकांना भारतात भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे"  - Marathi News | Afghanistan Crisis bjp mla haribhushan thakur says people who scared in india should go to afghanistan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ज्या लोकांना भारतात भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे" 

Afghanistan Crisis And BJP Haribhushan Thakur : भाजपाच्या एका आमदाराने एक वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला असून राजकारण तापलं आहे.  ...

“ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा”; शिवसेनेचा भाजपला टोला  - Marathi News | mumbai mayor kishori pednekar criticised bjp over jan ashirwad yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा”; शिवसेनेचा भाजपला टोला 

शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. ...