श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावरून रंगला कलगीतुरा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभांमधूनच संबंधित मंत्र्यांना फोन करून विकासाची हमी देत आहेत. ...
शनिवारी (29 नोव्हेंबर 2025) भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना, "जेव्हा-जेव्हा अन्याय होईल, तेव्हा-तेव्हा जिहाद होईल," असे विधान मदनी यांनी केले होते. ...