श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Raj Thackeray BJP: मनसे आणि उद्धवसेना यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले. मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने राज ठाकरेंवर पहिला हल्ला केला. ...
उल्हासनगर शिवसेना म्हणजे बोडारे बंधू असे समीकरण झाले होते. कलानी विरुद्ध बोडारे असा सामना शहरवासीयांनी बघितला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धवसेना मजबूत करण्याचे काम बोडारे बंधू यांनी केले. ...
Akola Municipal Election 2026: महापालिका निवडणुकीमुळे शहरातील राजकारण पुन्हा तापले आहे. महापालिकेत चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. कारण अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तर युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. ...
मुख्यमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं इथल्या नेत्यांनी ठरवले असेल तर त्याला मी काय करू शकतो असं सांगत त्यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. ...