श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
एवढेच नाही तर, “भारतातील कुठळ्याही मौलवीने दिल्ली बॉम्बस्फोटाचा अद्यापही विरोध केलेला नाही. जेवढा शिकलेला मुसलमान, तेवढाच मोठा दहशतवादी!” असेही रघुराज सिंह म्हणाले. ...
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जन सुराज पक्षाच्या पराभवानंतर, प्रशांत किशोर यांनी आज प्रतिक्रिया दिली. ते निकालांमुळे नाराज आहेत, त्यांना नीट झोप लागली नसल्याचे त्यांनी सांगितले. ...
Bihar Assembly Election 2025: यावेळी भाजपा बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर दावा सांगणार का, याबाबत कुजबूज सुरू होती. मात्र आता नितीश कुमार हेच पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री बनणार हे निश्चित झाले आहे. तर भाजपाने यावेळीही दोन उपमुख्यमंत्री देण्याचं निश्च ...
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ड्रग्ज प्रकरणी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. ...