श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Kerala Local body Election: राजकारण आणि सत्ताकारणामध्ये नवनवी आणि अजब समीकरणं जुळणं ही आता नित्याची बाब झालेली आहे. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशा आघाड्या दिसून आल्या होत्या. आता केरळमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वरा ...
प्रचारात एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे म्हणत आहेत... आमच्यात मनभेद नाहीत, मतभेद आहेत : चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण हे माझे नेते आहेत : नीलेश राणे, आम्ही एकत्रच : रवींद्र चव्हाण ...
BJP Mangal Prabhat Lodha News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्य समजतात, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
CM Devendra Fadnavis News: सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांची तब्येत उत्तम आहे. या देशात त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...