लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
नांदेड महापालिकेच्या रणसंग्रामात भाजपचे तीन आमदार सक्रिय, दोघे अद्याप प्रचारापासून दूरच - Marathi News | Three BJP MLAs in the fray in the Nanded Municipal Corporation battle, but two are still away from campaigning. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेच्या रणसंग्रामात भाजपचे तीन आमदार सक्रिय, दोघे अद्याप प्रचारापासून दूरच

महापालिका रणसंग्राम : भाजपकडून नेत्यांना प्रभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित ...

"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा - Marathi News | Bengal CM Mamata Banerjee warns BJP over ipac raids election strategies scams donations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

Mamata Banerjee vs BJP: "मी कधीही कुणाला डिवचत नाही, पण मला त्रास दिला तर मी सोडणार नाही" ...

समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका - Marathi News | jalna municipal election 2026 Samruddhi Highway scam, Harshvardhan Sapkal's criticism | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

'भाजपमुळे देशात अराजकता माजत असून, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती आहे.' ...

अंबरनाथच्या राजकारणात पुन्हा नवा भूकंप; अंबरनाथ विकास आघाडीतून बाहेर पडत राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदेसेनेसोबत - Marathi News | Another earthquake in Ambernath politics; Nationalist Ajit Pawar faction leaves Ambernath Vikas Aghadi and joins Shinde Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या राजकारणात पुन्हा नवा भूकंप; अंबरनाथ विकास आघाडीतून बाहेर पडत राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदेसेनेसोबत

अंबरनाथमध्ये शिंदेसेना आणि भाजपा एकमेकाला शह देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ...

"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले - Marathi News | "Bombay is not Maharashtra City..."; BJP leader K Annamalai statement sparks new controversy; Uddhav Thackeray Shiv Sena oppose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले

मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर तुमची मराठी माणसाशी गाठ आहे असं उद्धवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. ...

"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला - Marathi News | "One day a woman wearing a hijab will become the Prime Minister, but I may not be alive", Owaisi attacks Ajit Pawar in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला

एआयएमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लक्ष्य केले. अजित पवारांना मत म्हणजे भाजपाला मत असल्याचे ते म्हणाले.  ...

Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले - Marathi News | Video - Tension in the Mahayuti in Mumbai! BJP and Eknath Shinde's supporters clashed in a ward in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले

भाजपाच्या या कार्यकर्त्यांकडून डिवचल्यानंतर शिंदेसेनेनेही भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. ...

'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप - Marathi News | 'Gooning of the ruling party with the help of police, administration and Election Commission; 'Three murders in the state during elections', Congress alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पोलीस, प्रशासन, निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात ३ खून’

Harshavardhan Sapkal Criticize BJP: पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला हरताळ फासला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी का ...