श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ganesh Naik Eknath Shinde: श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गणेश नाईकांनी थेट आव्हान दिले. मी हरलो तर राजकारण सोडेन, तुझे वडील हरले तर त्यांना राजकारण सोडायला सांग, असे गणेश नाईक म्हणाले. ...
जिथे तिथे अनधिकृत इमारती बांधायचा. तिथे बांगलादेशींना घरे द्यायची आणि व्होट जिहाद करायचा हा एकमेव कार्यक्रम आहे असं सांगत नितेश राणे यांनी बहुजन विकास आघाडीवर हल्लाबोल केला. ...
PMC Election 2026: पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात घमासान सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच अजित पवारांनी एक मोठं विधान केलं. ...
या प्रभागामध्ये भाजपाचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती. ...
अकोला महानगरपालिका निवडणुकीत यावेळी अनेक प्रभाग असे आहेत जिथे तिरंगी आणि चौरंगी लढती होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निवडणुकीला रंगत आली आहे. ...