ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Narayan Rane News: एकीकडे राज्यात मुंबईसह एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आज कोकणातील सिंधुदुर्गामध्ये भाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. ...
अमित ठाकरे यांनी सोलापूरात बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाला भेट देत सांत्वन केले. मात्र याठिकाणी बाळासाहेब यांच्या लहान चिमुकल्यांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेही गहिवरले. ...
Nagpur Municipal Elections 2026: नागपूरमध्ये भाजपाने प्रयत्न करूनही काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांसमोर मतविभाजन न होऊन देण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ...
Solapur Municipal Corporation Election: निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ लागली आहे, तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत का? मग आम्ही सर्वजण माघार घेतो? तुम्ही निवडणूका जिंका ? राज्याची वाट लावा? पण निष्पाप कोणाचेही बळी घेऊ नका असे भावनिक ...