श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केले आहेत. ...
अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी भाजपचा अल्पसंख्याक पदाधिकारी व कथित कार्यकर्ता बॉबी शेख व त्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
Eknatj Shinde Meet Amit Shah: भाजपा आणि शिंदे गटात फोडाफोडीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याचे तर ...
Shashi Tharoor Praised PM Modi: एका पुरस्कार सोहळ्यातील कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजर होते. त्यांच्या भाषणातील मुद्दे सांगत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी त्यांचे कौतुक केले. यावरून आता काँग्रेसमधून त्यांना लक्ष्य केले जात आहे. ...
आज दोन्ही ठाकरे एकत्र बसले, बोलले तर भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण होते. ठाकरेंच्या २० वर्षाच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह लावतात, पण त्या काळात भाजपाची सत्तेत भागीदारी आणि भूषवलेले उपमहापौरपद ते विसरतात असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाने अमित साटम यां ...