श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
..तर दुसरीकडे नौपाड्यातील भाजपचे उमेदवार सुनेश जोशी यांना रात्री उशीरा तिकीट जाहीर झाले. मात्र सकाळीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. असे असतानाही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Nashik Municipal Corporation Election : महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना उलटफेरहोणार, काही नगरसेवकांना पुन्हा उमेदवार मिळत नाही हे ज्ञात असले तरी भाजपने तब्बल २२ माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून धक्का दिला आहे. ...
Panvel Ward Number 18 B Election Result 2026: २९ महापालिकांची निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच भाजपाने गुलाल उधळला आहे. तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. ...
गंभीर अवस्थेत असलेल्या पठाण यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. ...
Nashik Municipal Corporation Election : काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना उमेदवारी दिली आहे. ...
बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने भाजपमधील नाराजांनी सोमवारी रात्री उशिरा वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करीत तोडफोड केली. तसेच, पैसे घेऊन बाहेरच्यांना तिकीट देतात, असा आरोपही केला... ...