श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ठाण्यात वर्चस्व कोणाचे यावरून आता महायुतीतच कुस्ती सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातील हे राजकीय युद्ध हाणामारीपर्यंत पोहोचलं आहे. भाजपच्या माजी नगरसेवकांने शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. ...
Uttar Pradesh BJP News: उत्तर प्रदेशमधील श्रावस्तीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भाजपाने आयोजित केलेल्या युनिटी मार्च पदयात्रेदरम्यान एक दुर्घटना घडली. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह काही नेते जेसीबीवर स्वार होऊन या पदयात्रेत सहभागी झाले ...
आपण नुसती युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे. प्रत्येक नगरपालिका, नगरपरिषदेवर युतीचा भगवा फडकला पाहिजे या भावनेनतून महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीतून सुरू केला असं सामंतांनी म्हटलं. ...
Devendra Fadnavis & Eknath Shinde News: फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याम ...
BMC Election News" गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलढवून लावत सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत आपल्या महापौर बसवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. ...