श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे." ...
Assembly Election 2023: लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम समजली जात असलेली पाच राज्यांतील विधानसभांची निवडणूक या महिन्याच्या उत्तरार्धात होत आहे. तेलंगाणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून आगामी लोकसभा ...
जनतेचे प्रश्न लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय. जनशक्तीविरोधात धनशक्ती अशी निवडणूक आहे असं भाजपा पॅनेल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी सांगितले. ...