निवडणूक आोयगाच्या घोषणेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही भाजपाने संधी दिली आहे. ...
मनात इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. परिस्थिती कशीही असो तुम्ही निश्चय केला आणि मेहनत घेतली तर यशाचं शिखर गाठणं कठीण राहत नाही. ...
आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्यातील बाल कलाकार बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे, हा या गाण्यामुळे घरोघरी पोहोचला. ...
मूळच्या धारेश्वरवरुन 8 व्या शतकात राष्ट्रकुटांनी महादुर्ग नावाने या किल्ल्याची पायाभरणी केली. काही काळ हा गढीवजा किल्ला बहामनी सल्तनतकडे होता. पुढे 1567-68 साली किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेल्यानंतर सरदार किश्वरखानाने किल्ले धारुर ( Historic Fort ...
( संजय खाकरे ) परळी : श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात गर्दी झाली होती..मंदिर बंद असल्याने भाविकांनी पायरीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त होता. ...