जिल्हा पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे जोराने वाहत आहे. यामध्ये ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सहा ठाणेदारांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ...
ज्ञान, भक्तीच्या माध्यमातून समाधानाचे जीवन जगताना वेळेचा सदुपयोग करणे महत्वाचे आहे. सामाजिक प्रगतीसाठी माहेश्वरी समाजाने संघटन शक्ती मजबूत करावी, असे आवाहन औरंगाबाद येथील पवन ग्रुपचे सीईओ इंजि. शिवप्रसाद जाजू यांनी केले. ...
जिल्ह्यात आज घडली ६०३ चारा छावण्या कार्यरत आहेत. त्यांची मे महिन्याची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून ८४ कोटी ८३ लाख ७५ हजार ३९५ रुपये अनुदान देण्यात आले आहे. ...